संदेश

जून, 2013 की पोस्ट दिखाई जा रही हैं

Uttarakhand, 2013

उत्तराखंड मध्ये असलेल्यानांदेडच्या एका भावीकाच्या मते पुरात किमान दहा हजार लोक वाहून गेले आहेत. त्यापैकी किती जिवंत असतील याचा अंदाज येण अवघड आहे. इतकच नाही तर हा आकडा वाढू शकतो असही प्रत्यक्षदर्शीचसांगण आहे....जपान नेहमीच भुकंपात बेचीराख होतो अन काही दिवसातच ताठ उभा राहतो...!"आपत्ती व्यवस्थापन" नावाचा प्रकार भारताला माहित तरी आहे की नाही ? Raju,Giri.