मानवत येथे कवी संमेलन रंगले!

मानवत येथे मान्यवर कविंच्या उपस्थितीत कवी संमेलन पार पडले.प्रथम न.प.अध्यक्ष गणेश कुमावत यांनी कविचे पुष्पगुच्छ देउन स्वागत केले.
आत्माराम कुटे,बाळासाहेब पुरी,विठ्ठल चव्हाण,मुंजाभाऊ कुटेँ,सादोळकर,मनिषा मानवतकर आदी आपल्या बहारदार रचना सादर करून रसिकांची वाहवा मिळवली .नऊ वाजता सुरु झालेले कवी संमेलन रात्री साढेअकराला संपले.यावेळी मानवतकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

------------------
बाळासाहेब पुरी- +917709039833

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट