संदेश

मई, 2013 की पोस्ट दिखाई जा रही हैं

Saibaba birthplace

Shirdi Saibaba is believed to have born in a small village in the Marathwada District of Maharashtra known as Pathri to a Brahmin family. Shri V.B. Kher, a Sai devotee and researcher, conducted extensive research in 1975 to discover the birthplace of Sai Baba. Sai baba had referred to his family and birthplace in conversations with Mhalsapati and Swami Sai Sharan Anand, two of his close disciples. The well known saints Madhavnath and Satya Sai Baba of Puttaparthi have also indicated Pathri to be the birthplace of Sai Baba. Kher decided to visit Pathri and conduct further research. He made contact with Shri Dinkarrao Chaudhari, a lawyer and farmer from the respected Chaudhari family of Pathri. In one of his conversations with Kher, Dinkarrao recalled how his late father had once pointed to one Bhau Bhusari and remarked at the sad plight of a descendant of Sai Baba! Later, some Muslim clients who came to see Dinkarrao stated that Sai Baba had been born in a Brahmin

लाचखोर चिखलीकर

Raju Giriनांदेड - नाशीकचा लाचखोर अभीयंता सतीश चिखलीकरच्या नांदेड्मधल्या संपत्त्तीची आज मोजदाद करण्यात आली. नाशिक इथल्या लाचलुचपत प्रतीबंधक विभागाच्या अधीका-यानी नांदेडमध्ये दोन बॅंकात झडती घेतली.बॅंक ऑफ महाराष्ट्र मध्ये सतीश चिखलीकर अन त्याचे वडील मधुकर चिखलीकर च्या नावाने एक लॉकर होते. ए सी बी ने मधुकर चिखलीकरांच्या समक्ष या लॉकरची तपासणी केली. या लॉकरमध्ये तब्बल पस्तीस लाखाचीरोकड सापडलीय. त्यानंतर सतीशची पत्नी स्वाती चिखलीकरकांच्या नावे नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेत लॉकर आहे. त्या लॉकरची स्वाती चिखलीकरच्या समक्ष तपासणी करण्यात आली. मात्र या लॉकरमध्ये काहीही आढळून आल नाही. दरम्यान निर्दोष असल्याची प्रतिक्रिया चिखलीकराच्या आईने दिलीय. raju giri,tv9,nanded

पाणी टंचाई वर मात करु

चित्र
परभणी, दिनांक 1- ५-१३ गेल्या वर्षी पाऊस कमी पडला. धरणातही कमी पाणी साठले, त्यामुळे यंदा पाण्याची टंचाई निर्माण झाली, यापुढे पाण्याचा काटकसरीने वापर करणे, पावसाचा थेंब न् थेंब जमिनीत जिरवणे यासारख्या उपाय योजनांचा अवलंब करावा लागणार आहे. राज्यात टंचाई परिस्थिती असली तरी त्यावर सर्वांच्या सहकार्याने यशस्वीपणे मात करण्यात येत आहे,असा विश्वास राज्याचे महसूल व खार जमीन मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला. परभणी जिल्ह्यातील मानवत येथे तातडीच्या पाणीपुरवठा योजनेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार सुरेश देशमुख उपस्थित होते. महसूल मंत्री श्री. थोरात यांनी राज्यातील टंचाई परिस्थितीचा उल्लेख करुन पाण्याचे महत्त्व विशद केले. पाणी म्हणजे जीवन आहे. पाणी संपल्याशिवाय आपल्याला पाण्याचे महत्त्व समजत नाही, ही वस्तुस्थिती त्यांनी सर्वांच्या लक्षात आणून दिली. सांगली , सोलापूर, उस्मानाबाद, बीड, लातूर, जालना येथील टंचाई परिस्थिती , जनावरांच्या छावण्यांबाबत माहिती देऊन टंचाईच्या संकटावर सर्वांच्या सहकार्याने यशस्वी मात केली जात असल्याचे

परभणी-पाथरी रस्त्यावर अपघातात चार जण ठार

परभणी। दि. ५ मार्च १३ ( प्रतिनिधी) पुण्याहून परभणीला येणार्या ओमनी कारला भरधाव ट्रकने समोरून धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातामध्ये चार जण जागीच ठार झाले. ओमनीमधील इतर तिघेही गंभीर जखमी असून त्यांच्यावर परभणी येथे उपचार सुरू आहेत. ५ मार्च रोजी सकाळी ६.३0 वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. डोहाळ जेवणासाठी ही मंडळी परभणीला येत होती. पुणे येथील आनंद चंद्रकांत उपलेंचवार यांचा मुलगा अंकुश याचा विवाह परभणी येथील प्रकाश वामनराव वट्टमवार यांची मुलगी उमा हिच्या समवेत दीड वर्षापूर्वी झाला होता. उमा ही माहेरी आली असून तिच्या डोहाळ जेवणाचा कार्यक्रम ६ मार्च रोजी होता. या कार्यक्रमासाठी सासरच्या मंडळींना निमंत्रण दिले होते. सासरचे आनंद चंद्रकांत उपलेंचवार (वय ५0), त्यांची पत्नी सुनंदा (वय ४८), मुलगा अंकुश (वय २८), मुलगी अंकिता (वय २५), तसेच शुभांगी पुंडलिक बटकुलवार (वय ५0), तनुज ओंकार पत्तेवार (वय १0) आणि श्वेता ओंकार पत्तेवार (वय ३५) हे सर्व जण ओमनीने (एम.एच.१२-जीआर ६५८४) परभणीला येत होते. ४ मार्च रोजी रात्री १0 वाजेच्या सुमारास हे कुटुंबीय पुण्याहून निघाले. सकाळी ६.३

विजेता संघ.........

चित्र
--- --- Sent by WhatsApp b.l.puri